राज्यात पावसाचे पुनरागमन! अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरींचा इशारा
हवामान विभागाकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगलीसह अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी; विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही विखुरलेल्या पावसाची शक्यता. विशेष प्रतिनिधी, पुणे: राज्यातून मान्सून परतला असला तरी, अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा एकदा पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे पुढील २४ तासांत राज्याच्या अनेक भागांत, विशेषतः दक्षिण कोकण … Read more